शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आदिवासींच्या जमिनी अडकल्या लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:39 IST

गेल्या ३ पिढ्यांपासून तालुक्यातील आदिवासी बांधव वनजमिनी कसत असून, शासन दरबारी वारंवार चकरा मारु न सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही लालफितीत अडकलेल्या जमिनी आदिवासी बांधवांना मिळत नाही.

येवला : गेल्या ३ पिढ्यांपासून तालुक्यातील आदिवासी बांधव वनजमिनी कसत असून, शासन दरबारी वारंवार चकरा मारु न सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही लालफितीत अडकलेल्या जमिनी आदिवासी बांधवांना मिळत नाही.अंगूलगाव, तळवाडे, ममदापूर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, कानडी, बोकटे, भुलेगाव आदी गावांमध्ये चांगल्या प्रकारे आदिवासी बांधव जमीन कसत आहे. पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी तालुक्यात ज्या आदिवासी बांधवांनी जमीन कसली आहे. त्यांची भेट घेऊन योग्य प्रस्ताव करु न शासनाकडे सादर करण्यासाठी कार्यवाही चालु केली. यामध्ये खरवंडी, देवदरी, अंगुलगाव येथील प्रस्ताव जिल्हाधिकारी, वनसमितीकडे पाठवण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यातील वनसमिती गठीत करण्यासाठी आदेश दिले आहे. परंतु आज पर्यंत येवला तालुक्यात वन समिती गठीत करण्यात आली नसून जिल्हाधिकाºयांच्या पत्राची दखल सुद्धा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी घेतलेली दिसून येत नाही. आदिवासींनी सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचा संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील आदिवासींना घेऊन गायकवाड आंदोलन करणार आहे.याप्रसंगी सोमठाणजोश येथील आदिवासी बांधवांनी आपण कसत असलेल्या वनजमिनी पाहणी प्रसंगी सातार्?याचे माजी सरपंच प्रा. खंडु बहीरम, यांनी केला. याप्रसंगी आनंदा सोनवणे, कारभारी सोनवणे, मिराबाई मोरे, कल्पनाबाई सुरासे, सोपान ठाकरे, गोपाळ ठाकरे, हिराबाई सोनवणे, हरि ठाकरे आदी उपस्थित होते.