शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वीजबिलाच्या घोळात कृषीपंपाची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:14 IST

नाशिक: मार्च अखेर असल्याने महावितरणकडून राज्यातील कृषी पंपधारकांकडून वीजबिलांची वसुली सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठीची सवलत योजना देखील मंजूर ...

नाशिक: मार्च अखेर असल्याने महावितरणकडून राज्यातील कृषी पंपधारकांकडून वीजबिलांची वसुली सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठीची सवलत योजना देखील मंजूर करण्यात आली आहे. मात्र कृषीपंपधारकांना आलेली बिले ही सरासरी तसेच दुप्पट आकाण्यात आल्याची तक्रार असतांना वसुलीसाठीचा तगादा शेतकऱ्यांना अन्यायकारक वाटत आहे.त्यामुळे सक्तीच्या वीजबिल वसुलीला शेतकऱ्यांनी विरोधही दर्शविला आहे.

राज्य सरकारने कृषि पंप वीज जोडणी धोरण २०२० व त्या अंतर्गत कृषि वीज बिल सवलत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकीत वीज बिले तपासली जातील व चुकीची सर्व वीज बिले दुरुस्त करण्यात येतील. असे जाहीर केले हेाते. परंतु ग्राहकांचे समाधान न करता वसुली सुरू करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. विनामीटर जोडणी असलेल्या ठिकाणी जोडभार तपासून बिले द्यावीत तर मीटर असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष रिडींग घेण्यात आलेले नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. प्रदीर्घ काळ मीटर बंद असतांना आलेल्या वीजबिलाबाबतही ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.

ग्राहकांना अचूक वीजबिले आली नसल्याने त्यांना योजनेचा देखील लाभ अपेक्षितपणे मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. योजना जाहीर केली मात्र चुकीच्या बिलांमुळे जो लाभ मिळायला हवा तो मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.