शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

जप्त केलेले वीजपंप परत

By admin | Updated: July 24, 2016 23:35 IST

छावणी परिषद : शेतकऱ्यांना दिलासा

 देवळाली कॅम्प : गेल्या मे महिन्यात लष्कराने दारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या मोटारी परत केल्या आहेत. छावणी परिषदेचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी ब्रिगेडिअर प्रदीप कौल यांची भेट घेऊन पाणीटंचाईच्या काळात लष्काराने शेतकऱ्यांचे वीजपंप जप्त केले होते. सदर पंप परत मिळावे, यासाठी मोजाड यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार कौल व मोजाड यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासाठी स्कूल आॅफ आर्टिलरीचे मेजर जनरल बेदी यांची भेट घेत लहवित, विंंचुरी, राहुरी, पांढुर्ली, भगूर, आगासखिंड या गावांतील शेतकऱ्यांच्या मोटारी परत करण्याबाबत विनंती केली होती. यानुसार लष्कराच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोटारी परत करण्यात आल्या आहेत. यावेळी मोजाड यांच्यासह बाळासाहेब पानसरे, रुंजा मुठाळ, बुधाजी पानसरे, पोपट सांगळे, सयाजी भोर, संतोष मेढे, अर्जुन काळे आदि उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त केल्या आहेत त्यांनी संपर्क साधून मोटारी परत घेऊन जाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे .