शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

कांदा अनुदानाचा फेरविचार करा

By admin | Updated: September 2, 2016 22:42 IST

५०० रुपये क्विंटलची मागणी : दीपिका चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : कांद्याला राज्य सरकारने १०० रुपयांऐवजी ५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याबाबत फेरविचार करावा, या मागणीचे निवेदन आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.जिल्ह्यात प्रचंड उत्पादनामुळे कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी स्थिती असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अत्यंत कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले आहे. शासनाच्या शेतमाल नियमनमुक्त धोरणामुळे व्यापाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन कांदा गोणीत आणला तरच लिलावात सहभागी होऊ, अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली. या काळात चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक केल्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणात सडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला १०० रुपये प्रमाणे प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने नुकताच घेतला आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. कांद्याचा उत्पादन खर्च पाहता लागणीपासून ते काढणीपर्यंत जवळपास १२०० ते १५०० रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. याबाबतचा १०० रुपये अनुदान देताना शासनाने कुठेही विचार केलेला नाही. एका शेतकऱ्यास हे अनुदान २०० क्विंटलपर्यंतच मिळणार आहे. ही दुसरी अटसुद्धा जाचक आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी हे कमीत कमी ५०० ते १००० क्विंटल कांदा उत्पादन करणारे आहेत. त्यामुळे सरसकट विक्री केलेल्या पावतीवरच अनुदान मिळावे आदि मागण्यांचे निवेदन आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. (प्रतिनिधी)