शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

नामस्मरण केल्याने ईश्वरप्राप्ती : स्वामी संविदानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:11 IST

परमेश्वराचे नामस्मरण करणे सुलभ असते. ईश्वराचे नामस्मरण मनापासून केल्यास निश्चितच ईश्वरप्राप्ती होईल, अशा शब्दात स्वामी संविदानंद सरस्वती यांनी भाविकांशी संवाद साधला.

त्र्यंबकेश्वर : परमेश्वराचे नामस्मरण करणे सुलभ असते. ईश्वराचे नामस्मरण मनापासून केल्यास निश्चितच ईश्वरप्राप्ती होईल, अशा शब्दात स्वामी संविदानंद सरस्वती यांनी भाविकांशी संवाद साधला. येथील श्री चंद्र भवन येथे श्रावण महिन्यानिमित्त कोलकाता येथील शिवसेवा संस्थानच्या वतीने आयोजित सामूहिक शिव महापुराण कथा सप्ताहात ते हितगुज करीत होते. कथेचे वाचक बालव्यास पं. श्रीकांतजी शर्मा असून, मुख्य यजमान राजेन्द्रप्रसाद अरविंद लाठी हे आहेत. आज मंगळवारी श्रीराम जन्म व हनुमान जन्माची कथा सांगण्यात आली. यावेळी स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले, अनेक ऋषी-मुनींनी गोदावरी प्रगट करण्यासाठी प्रयत्न केले. पण गौतम ऋषींना भगवान विष्णूंनी गायीचे रूप धारण करून गोहत्या घडवून आणली. गौतम ऋषींकरवी आपल्या तपश्चर्येने गोदामाईला प्रगट व्हावे लागले असे हे ठिकाण आहे.भगवान त्र्यंबकेश्वराच्या तीन मुखांचे विश्लेषण त्यांनी समजावून सांगून काळा, गोरा व सावळ्या रंगाच्या गुणांबद्दल सविस्तर सांगितले. रज तम व सत्त्व गुणांची फोड करताना त्यांनी अत्यंत सुलभ पद्धतीने प्रसंग समजावून सांगितले. यावेळी हनुमान जन्मस्थानाबद्दलही त्यांनी सांगून त्या ठिकाणी बाल हनुमान मातोश्रीच्या मांडीवर असल्याचे सांगून त्याठिकाणी दर्शन घेण्याचे आवाहन केले. मनापासून परमेश्वराचे स्मरण करा. त्याने ईश्वरभक्तीची प्राप्ती होते. या ठिकाणी नवनाथांची मुख्य अनुपान शिला असून, या तीर्थक्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण असल्याचेही स्वामी संविदानंद यांनी सांगितले. दरम्यान, बालव्यास वाचक पं. श्रीकांत शर्मा यांनी अर्धनारी नटेश्वर भगवान विष्णूचे मोहिनी रूप आदींबाबत वर्णन करूनसाक्षात भगवान शिवदेखील मोहित झाल्याचे सांगितले, तर गौतमांची कन्या अंजलीचीही कथा आपल्या रसाळ वाणीने ऐकविली. भाविक तल्लीन होऊन ऐकत होते. या कथेचा शिवकथेत उल्लेख आहे. शिवकथेचा समारोप येत्या गुरुवारी होणार आहे.