शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी, हमीभाव एकाच वेळी मिळावा

By admin | Updated: June 29, 2017 01:10 IST

सटाणा : भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर भाजपा सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी हीदेखील फसवी असून, शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ होणार नाही. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आगामी काळात प्रखर लढा उभारला जाईल, असा इशारा शेतकरी मुक्ती मोर्चाचे प्रमुख पंडितराव भदाणे यांनी दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी असल्यामुळे ती नामंजूर करत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आगामी काळात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी तालुक्यातील तळवाडे येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भदाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी कडू अहिरे होते. यासाठी सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी क्र ांती मोर्चाच्या झेंड्याखाली संघटित व्हावे, असे आवाहन भदाणे यांनी केले. यावेळी नाना भामरे, रवींद्र सोनवणे, कैलास बोरसे, भावराव ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पंकज ठाकरे, राकेश अहिरे, नामदेव ठाकरे, केशव जाधव, नाना अहिरे, रामदास अहिर आदी उपस्थित होते. .