शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

वंध्यत्वाला बदललेली जीवनशैली कारणीभूत

By admin | Updated: July 29, 2015 00:25 IST

परिसंवाद : सुभाष मारलेवार यांचे प्रतिपादन

नाशिक : स्त्री-पुरुष वंध्यत्वाचे रुग्ण अलीकडच्या काळात वाढत आहेत. वंध्यत्वाचे मूळ कारण हे बदललेली जीवनशैली असून, त्याचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत. वंध्यत्व निवारणासाठी आयुर्वेदातील पंचकर्म ही चिकित्सा महत्त्वाची ठरते. त्याचप्रमाणे भस्ती चिकित्सेअंतर्गत गुद्द्वारमार्गे तेल, काढा, विशिष्ट औषधे देणे हा उपाय प्रभावी ठरत असल्याचे प्रतिपादन वैद्य सुभाष मारलेवार यांनी आयुर्वेद व्यासपीठाच्या नाशिक शाखेने आयोजित केलेल्या ‘रुग्णानुभव’ या परिसंवादात ते बोलत होते.परिसंवादाची सुरुवात अपूर्वा तुंगार आणि नेहा वाळवेकर यांनी गायलेल्या धन्वंतरी स्तवनाने झाली. मारलेवार पुढे बोलताना म्हणाले की, शरीरातील कफ दोष वाढला असेल आणि ते जर वंध्यत्वाचे कारण असेल तर त्यासाठी वमन हादेखील उपचार करावा, तसेच पित्तदोषामुळे वंध्यत्व आले असल्यास विरेचन ही चिकित्सा प्रभावी ठरते, असे सांगतानाच बडीशोप, कोरफड, फलघृत ही औषधे वंध्यत्व चिकित्सेसाठी उपयोगी पडतात. गणेशवाडी येथील आयुर्वेदीक रुग्णालयात आयोजित ‘रुग्णानुभव’ या परिसंवादात वैद्य एकनाथ कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले, तर संतोष पाठक यांनी आभार मानले. मृदुला दीक्षित यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विद्यानंद लॅबचे संचालक वैद्य आनंद जळुकर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी वृंद यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)