शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

संशोधनाची खरी सुरुवात पीएचडी नंतरच

By admin | Updated: May 18, 2014 00:26 IST

श्रीवास्तव : प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम

श्रीवास्तव : प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमनाशिक : संशोधनाची खरी सुरुवात पीएचडीनंतरच सुरू होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी केले.महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे पंचवटी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे वाणिज्य प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे समन्वयक आमदार डॉ. अरुण पाटील, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी व्यासपीठावर उपस्थित होते. दीप्ती भुतडा यांनी स्वागत केले.डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, संगणक इंटरनेटमुळे ज्ञानाची नवीन दालने उघडली असून, शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांची तृष्णा भागवावी. संशोधकाने पक्षपातीपणा करू नये. डॉ. शिंपी म्हणाले की, ज्ञानाबरोबरच गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध करणार्‍या विद्यार्थ्यांनाच उत्तम रोजगार संधी आहेत. व्यवसायाभिमुख विद्यार्थी घडविण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षणातील नवे प्रवाह आत्मसात करायला हवेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेत उच्च शिक्षणाचा विस्तार, समान संधी, सवार्ेत्तमता, संशोधन, दर्जेदार शिक्षण, ई-गव्हर्नन्स फॅकल्टी डेव्हलपमेंटला महत्त्व देण्यात आले आहे. सध्या देशात आठशे विद्यापीठ आणि ३५ हजार महाविद्यालये आहेत. त्यांची संख्या पंधराशेने वाढणार आहे. डॉ. हरिष आडके म्हणाले, शिक्षणात गळतीचे प्रमाण भारतात मोठे आहे. १४ टक्के विद्यार्थीच पदवी घेतात. त्यामुळे संशोधन गरजेचे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ ११६७ साली तर पुणे विद्यापीठ १९४९ साली सुरू झाले. भारत संशोधनात अजूनही मागे आहे. संशोधनासाठी सखोल वाचन, चिंतन हवे, असेही डॉ. आडके म्हणाले.