शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

रावळगावच्या शेतकऱ्याचा सहा वर्षांपासून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST

शेतकरी रमेश बाबूलाल येवले यांची सन १९७५ मध्ये रावळगाव येथील गट नंबर ...

शेतकरी रमेश बाबूलाल येवले यांची सन १९७५ मध्ये रावळगाव येथील गट नंबर २९५/२९६/२९७/३२० मधील एकूण ३२ एकर शेतजमीन रावळगाव कारखान्यास वर्ग झाली होती. सन १९७६/७७ मध्ये यापैकी ९ एकर ४ गुंठे जमीन येवले यांना परत मिळाली. उर्वरित २२ एकर ३६ गुंठे जमीन ही महामंडळास वर्ग झाली. कालांतराने शासनाने सदर जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे पीडित शेतकरी येवले यांना त्यांच्या हक्काची २२ एकर ३६ गुंठे जमीन मिळणे अपेक्षित असताना त्यांना फक्त १८ एकर २४ गुंठे जमीन मिळाली. यातही ७/१२ उताऱ्यावर असलेल्या १८ एकर २४ गुंठे जागेपैकी प्रत्यक्ष मोजणी केल्यावर सदर जागा फक्त ११ एकर १४ गुंठे इतकीच भरली. आधीच ४ एकर जमीन कमी मिळाली त्यात मिळालेल्या जमिनीत ७ एकर जमिनीचा फरक असल्याने पीडित शेतकरी येवले हे शासन दरबारी ६ वर्षांपासून चकरा मारून न्याय मागत आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच आल्याने येवले यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्महत्येचा इशारा दिला आहे.