शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतकरी प्रश्नावर राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:40 IST

येवला : येथील विंचूर चौफुलीवर राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्नावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरले.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येथील विंचूर चौफुलीवर राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्नावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, अवकाळी पावसाने शेत नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकरीऱ्यांना नुकसान भरपाई दयावी, यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी बागल, राज्य अध्यक्ष संदीप पवार यांचे नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सदर आंदोलनात राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे पवन चव्हाण, विकास बागल, दत्तात्रय पैठणकर, हर्ष म्हस्के, दतात्रय बोरनारे, विनोद गोतीस, आकाश भागवत, वैभव ढाकणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (फोटो आर एस एस)

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ