शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

नाशिकच्या रणरागिणी कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:49 IST

नाशिक : मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात मराठा समाजाची भूमिका मांडताना सरकारने कोपर्डीतील निर्भयाला न्याय देऊन या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या नऊ रणरागिणी कडाडल्या.

नाशिक : मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात मराठा समाजाची भूमिका मांडताना सरकारने कोपर्डीतील निर्भयाला न्याय देऊन या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या नऊ रणरागिणी कडाडल्या.नाशिकमधून मोर्चात सहभागी झालेल्या दिव्या साळुंखे, रसिका शिंदे, ऋतुजा दिघे, गायत्री मगर, आकांक्षा पवार, रुचा पाटील, मयूरी पिंगळे, दिव्या महाले आणि काजल गुंजाळ यांनी मोर्चात सहभागी होऊन आझाद मैदानातील मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून कोपर्डी अत्याचार व हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य दुरुस्ती करावी, प्रकल्पांसाठी शेतजमीन संपादन करताना शेतकºयांना देशोधडीला लावणे बंद करावे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत देणे, कुणबी, मराठा-कुणबी यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्या आदी मागण्या सरकारसमोर मांडल्या. या मुलींनी नाशिकमध्ये निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातूनही मराठा समाजाची भूमिका परखडपणे मांडली होती.तसेच नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन व व्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळेच नाशिकच्या सर्वच रणरागिणींना मुंबईतील आझाद मैदानावरील व्यासपीठावरून संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या तज्ज्ञ समितीचे करण गायकर यांनी सांगितले.