शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रमजान पर्व : सधन मुस्लीमांकडून दानधर्माचे कृतिशिल नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 17:53 IST

समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्याचे आदेश ‘शरियत’मध्ये दिले आहे

ठळक मुद्देधान्यदानासाठी धान्य खरेदीकरण्याकडे कल वाढला संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरीबांसाठी ‘जकात’ म्हणून काढणे गरजेचे गहू, तांदूळ खरेदी नियोजन सधन मुस्लीम कुटुंबांकडून सुरू

नाशिक : रमजान पर्व या पवित्र महिन्यात सधन मुस्लीमांवर धर्माने जकात व दानधर्म करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार शहरातील मुस्लीमांकडून दानधर्माचे कृतीशिल नियोजनास प्रारंभ करण्यात आला आहे. धान्यदानासाठी धान्य खरेदीकरण्याकडे कल वाढला आहे. शहरातील धान्य दुकानांवर मुस्लीमांची गर्दी दिसू लागली आहे.समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्याचे आदेश ‘शरियत’मध्ये दिले आहे. धर्माने सधन मुस्लीमांची साधी-सोपी व्याख्या केली आहे. ज्या व्यक्तीकडे साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी असेल ती व्यक्ती सधन मानली गेली आहे. त्याने त्या वर्षी आपल्या एकूण संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरीबांसाठी ‘जकात’ म्हणून काढणे गरजेचे आहे. तसेच धान्यदान (फित्रा) आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार करणे बंधनकारक आहे. दरम्यान, यामागे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उद्देश आहे.गहू, तांदूळ खरेदीची नियोजन सधन मुस्लीम कुटुंबांकडून सुरू झाले आहे. धान्य खरेदीकडून फित्रा वाटपाचे नियोजन केले जात आहे. एकूण संपत्तीच्या अडीच टक्क्यानुसार हिशोब जुळवून येणारी रक्कम ‘जकात’ म्हणून दान करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी पहिल्याच शुक्रवारी मशिदींमधून प्रवचनाद्वारे केले आहे.‘जकात-फित्रा’ कोणाला द्यावा?रमजान काळात दानधर्म करताना सर्वप्रथम ‘जकात-फित्रा’ आपल्या रक्ताच्या नात्यांमधील गोरगरीबांचा शोध घ्यावा त्यानंतर आपल्या संपुर्ण खानदानमध्ये गरीब नातवाईकांचा शोध घ्यावा, त्यानंतर ज्या ठिकाणी राहतो त्या भागात गरजूंचा शोध घ्यावा, तेथेही न आढळल्यास गाव, शहरामध्ये शोध घेऊन त्याच्यापर्यंत ‘जकात-फित्रा’ पोहचवावा, असे धर्माने म्हटले आहे. एकूणच चौकस व प्रामाणिकपणे हे कर्तव्य पार पाडावे, यासाठी रमजानच्या पुवार्धच निवडावा असे धर्मगुरू सांगतात.

टॅग्स :RamzanरमजानIslamइस्लामMuslimमुस्लीम