शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

रामदास कोकरे यांना ‘वसुंधरा सन्मान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST

घनकचºयाचे अचूक व्यवस्थापन करून प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेऊन रत्नागिरीमधील दापोली अन् सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये प्रेरणादायी पर्यावरणपूरक काम करणारे नगरपालिकेचे अधिकारी रामदास कोकरे यांना वसुंधरा सन्मान, तर नाशिकच्या निसर्ग मित्रमंडळाला वसुंधरामित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाशिक : घनकचºयाचे अचूक व्यवस्थापन करून प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेऊन रत्नागिरीमधील दापोली अन् सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये प्रेरणादायी पर्यावरणपूरक काम करणारे नगरपालिकेचे अधिकारी रामदास कोकरे यांना वसुंधरा सन्मान, तर नाशिकच्या निसर्ग मित्रमंडळाला वसुंधरामित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.निमित्त होते, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे. या महोत्सवांतर्गत वसुंधरा संवर्धनासाठी उपयुक्त अशा पर्यावरणपूरक भरीव योगदान देणाºया व्यक्ती, संस्था यांना वसुंधरा सन्मान आणि वसुंधरामित्र या पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. हा पुरस्कार वितरण सोहळा गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकमधील विशाखा सभागृहात उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक संदीप सावंत, किर्लोस्करचे व्यवस्थापक जगदीश गदगे, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, रामदास कोकरे, विजय सांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. इंदिरानगर भागात काही मित्रांनी एकत्र येत स्थापन केलेला अनौपचारिक गट अर्थात निसर्ग मित्रमंडळाने पर्यावरणपूरक विविध उपक्रम हाती घेत यशस्वीपणे राबविले....म्हणून गावाची नदी वाचवाआपल्या गावातून वाहणाºया नदीचे संवर्धन न करता शहराच्या किंवा देशाच्या शाश्वत विकासाची कल्पना करणे हे अशक्य आहे. नद्या वाचवायच्या असतील तर काय करावे लागेल ते ‘नदी वाहते’ या सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे चित्रपटाचे निर्माते संदीप सावंत यांनी यावेळी सांगितले.