शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आशा कर्मचाºयांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:12 IST

मार्चनंतरचे मानधन देण्याचे आश्वासन नाशिक : अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता आरोग्यातील आशा कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. ९) जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले.

मार्चनंतरचे मानधन देण्याचे आश्वासन

नाशिक : अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता आरोग्यातील आशा कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. ९) जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले.दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी मार्चनंतरचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना दिले. आयटक संलग्न राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या मागण्यांमध्ये दरमहा १५ हजार रु पये मानधन द्या, थकीत मानधन वेळेवर मिळावे, कुष्ठरोग सर्वेक्षण व लसीकरणासाठी दररोज किमान ३०० रु पये भत्ता देण्यात यावा, मेडिकल किट, स्टेशनरी, एनबीएचसी अर्ज पुरवठा करण्यात यावा, आरोग्य खात्यातील रिक्त जागांवर आशांची नियुक्ती करावी, आशा कर्मचाºयांना दरमहा ३०० रु पये रिचार्ज मोबदला द्या, आरोग्य विमा योजनेचा मोफत लाभ देण्यात यावा. या कर्मचाºयांकडून विनामोबदला काम करून घेणे त्वरित बंद करावे. आशांना दरमहा एक हजार रु पये मानधन व दिवाळीला भाऊबीज भेट देण्याचे आश्वासन दिले होते. यंदाच्या दिवाळीत या आश्वासनांची पूर्ती न केल्यास जानेवारी २०१८ पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आयटक संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले, संघटक विजय दराडे, माया घोलप, सुमन बागुल, वैशाली कवडे, धनश्री भगत, अर्चना गडाख, छाया खैरनार, दीपाली कदम, मनीषा खैरनार, रूपाली सानप, स्नेहल बुडूख, नंदा ठाकरे, कांता ठाकरे, सुरेखा खैरनार आदी महिला उपस्थित होत्या.मानधन सातत्याने थकीतराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या (आशा) व गटप्रवर्तक खेडोपाडी काम करतात. आशा व गटप्रवर्तक अल्प मानधनावर काम करतात. मानधन सातत्याने थकीत राहाते, तसेच शासकीय जिल्हा रु ग्णालय, ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा कर्मचाºयांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़