शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:33 IST

जीव देऊ, पण जमिनी देणार नाही अशा आशयाचे रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्धार सोनांबे येथील ‘समृद्धी’बाधित शेतकºयांनी व्यक्त केला.

सिन्नर : जीव देऊ, पण जमिनी देणार नाही अशा आशयाचे रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्धार सोनांबे येथील ‘समृद्धी’बाधित शेतकºयांनी व्यक्त केला. सोनांबे येथील शहाजी पवार व शेतकºयांनी ‘जीव देऊ, पण जमिनी देणार नाही’ अशा आशयाचे निवेदन रक्ताने लिहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन सदर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शहाजी पवार यांनी ‘लोकमत’ला दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सोनांबे व तालुक्याच्या पश्चिम भागातील जमिनी सुपीक आहेत. या जमिनी समृद्धीसाठी घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यासाठी पर्यायी विचार करावा, अशी विनंतीही ते करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही असा निर्धार येथील शेतकºयांनी केला आहे.सोनांबे येथील ‘समृद्धी’बाधित शेतकरी रक्ताने निवेदन लिहिताना.