शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेस गुरुवारीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:27 IST

मुंबई भागात होत असलेल्या पावसामुळे गुरूवारी मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. मुंबईहून येणाºया काही रेल्वे थोड्या उशिराने धावत होत्या.

नाशिकरोड : मुंबई भागात होत असलेल्या पावसामुळे गुरूवारी मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. मुंबईहून येणाºया काही रेल्वे थोड्या उशिराने धावत होत्या.मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी रेल्वे वेळापत्रक बिघडले आहे. गुरूवारी दुसºया दिवशी मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. तर गोदावरी एक्स्प्रेस मनमाडवरून नाशिकरोड पर्यंतच सोडण्यात येऊन सायंकाळी तिच्या निर्धारित वेळेला नाशिकरोडहून मनमाडकडे रवाना झाली. तसेच येणाºया-जाणाºया काही रेल्वे निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे नियोजन चुकत असून, त्यामुळे सर्व प्रवासी त्रस्त झाले आहेत.