शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

By admin | Updated: August 12, 2016 00:53 IST

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

मोठा दिलासा : यंदा टंचाईपासून मुक्ततानाशिक : जुलैच्या अखेरीस धडकलेल्या मान्सूनने आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याची पाण्याची गरज पूर्ण केल्याने शासन-प्रशासनासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात हजेरी ठेवून असलेल्या पावसाने वार्षिक सरासरीच्या ७९ टक्के इतकी नोंद केली, तर सलग सुरू असलेल्या पावसाने यंदा पहिल्यांदाच आॅगस्टमध्येच जिल्ह्यातील धरणे ७७ टक्केभरली आहेत. तसे पाहिले तर जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण २३ प्रकल्पांची (धरण) साठवण क्षमता ६५, ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, सध्या त्यात ५०,५२२ दशलक्ष घनफूट इतका म्हणजेच ७७ टक्के साठा आहे, परंतु गेल्या दहा दिवसांपासून गंगापूरसह १९ धरणांमधून दरररोज हजारो क्यूसेक पाणी सोडले जात आहे, याच पाण्याची साठवणूक केली असते तर धरणे शंभर टक्केभरल्याचे चित्र होते. मात्र धरणांच्या क्षमतेच्या काही प्रमाणातच त्यात पाणी साठवण्याची तरतूद असल्यामुळे जोपर्यंत पाऊस सुरू आहे तोपर्यंत धरणांमधून विसर्ग सुरूच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे, त्यामुळे धरणातून नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्याचा तसेच पाझर तलावे, साठवण बंधारे, कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांमध्ये पाणी साठण्यास मदत होणार आहे. या शिवाय सिंचन क्षेत्रासाठी हेच पाणी उपयोगी पडणार असून, दरवर्षी साधारणत: डिसेंबरपासून भासणारी पाणीटंचाई कमी होईल, असा आशावाद आहे. धरणांत साठलेल्या पाण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यात केले जाणार असून, त्यात पिण्यासाठी, शेतीसाठी आरक्षण ठेवून उर्वरित पाणी अन्य जिल्ह्णांना सोडले जाणार आहे, त्यामुळे किमान जिल्ह्णाची पुढील आठ महिन्यांच्या गरजेइतके पाणी मिळण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)