शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जनता दरबारात वीज ग्राहकांच्या तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:15 IST

तत्काळ कार्यवाहीचे आदेश : ऊर्जामंत्री, वीजग्राहक शेतकºयांच्या प्रश्नांनी अधिकाºयांची उडाली भंबेरी नाशिक : वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर महावितरणच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडला. या जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्हाभरातील विविध भागातील शेतकºयांसह घरगुती वीज ग्राहक, औद्योगिक वीज ग्राहकांसह लोकप्रतिनिधींनीही महावितरण विरोधात आपली गाºहाणी मांडली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ऊर्जामंत्र्यांनी अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकाºयांची भंबेरी उडाली.

तत्काळ कार्यवाहीचे आदेश : ऊर्जामंत्री, वीजग्राहक शेतकºयांच्या प्रश्नांनी अधिकाºयांची उडाली भंबेरी

नाशिक : वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर महावितरणच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडला. या जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्हाभरातील विविध भागातील शेतकºयांसह घरगुती वीज ग्राहक, औद्योगिक वीज ग्राहकांसह लोकप्रतिनिधींनीही महावितरण विरोधात आपली गाºहाणी मांडली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ऊर्जामंत्र्यांनी अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकाºयांची भंबेरी उडाली.जनता दराबारासाठी नाशिकमध्ये आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवारी (दि. १३) १० उपकेंद्रांचे लोकार्पण व सात उपकेंद्रांचे भूमिपजून करण्यात आले. उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयातील जनता दरबारात वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत महावितरणच्या कामकाजाची झाडाझडती घेतली. यावेळी शेतकºयांच्या विविध समस्यांचे निराकरण करताना वाड्या- वस्त्यांवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी, तसेच शेतवस्तीवर सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश देतानाच त्यासाठी आर्थिक तरतुदीचे आश्वासनही त्यांनी यावेळी वीज ग्राहकांना दिले. शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी शेतकºयांची बाजू आक्रमकपणे मांडताना २०११-१२ पासून कोटेशन भरूनही २५ हजार शेतकºयांना अधिकृत जोडण्या मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महावितरणची घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, यंत्रमाग व कृषी क्षेत्राची मिळून सुमारे १२०० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणची आर्थिक क्षमता नसल्याचे स्पष्ट करतानाच अशा शेतकºयांसाठी मुख्यमंत्री सौरवाहिनी विद्युत योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना कृषिपंपांसाठी सौरप्रकल्प उभारून अल्पदरात वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.