शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

जिल्ह्यात पावसाची हजेरी

By admin | Updated: June 26, 2016 00:04 IST

शेतकरी सुखावला : मुंबई-आग्रा महामार्गावर धुक्याचे साम्राज्य

 इगतपुरी : पावसाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी शहर परिसरात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर दमदार पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आजच्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.यंदा पावसाने वीस ते एकवीस दिवस उशिरा हजेरी लावली असली तरी आता बळीराजा भात पेरणीच्या कामाला लागला आहे.आज सकाळ पासून पाऊस रिमझिम पाऊस पडत होता. दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला. शहरातील मुख्यबाजर पेठेत पावसामुळे ग्राहकांची गर्दी मंदावली होती .सर्वाधिक वर्दळीचा ओळखल्या जाणाऱ्या मुंबई -आग्रा महामार्गावरील वाहतुक कसारा घाटातील धुक्यामुळे काहीकाळ मंदावली होती. कसारा घाटातील महामार्गावर सर्वत्र धुके पसरले होते. धुक्यामुळे वाहन चालकांना वाहनांचे दिवे लावुनच मार्गक्रमण करावे लागत होते. त्र्यंबक : त्र्यंबक परिसरात शनिवारी रिमझिम पाऊस झाला. शुक्रवारपासून त्र्यंबक परिसरात पावसास सुरुवात झाली असून, पेरणीसाठी त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पाऊस नसल्याने अद्याप त्र्यंबकेश्वर तालुक्यात पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीस सुरुवात केली आहे. कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. रिमझिम पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (वार्ताहर) (वार्ताहर)