शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट

By admin | Updated: January 23, 2015 23:12 IST

नाशिकमध्ये ढगाळ वातावरण

नाशिक : शहरात पडलेल्या थंडीचे प्रमाण कमी होत चालले असतानाच पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट दिसू लागले आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. मात्र त्यामुळे तपमानात घट होणार नसल्याचेही म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकचे तपमान किमान पातळीवर पोहोचले होते. राज्यातील सर्वाधिक थंड शहर अशीही नाशिकची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र हळूहळू तपमानाचा पारा वाढू लागला. जानेवारीच्या मध्यानंतर तपमानात होत असलेलली वाढ ही ग्रीष्माची चाहूल समजली जात असतानाच पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यात नाशिकमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतरही शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तपमानही अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे १२.५ अंश सेल्सियस इतकेच नोंदविले गेले. आगामी काही दिवस पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता असली तरी तपमानात घट होणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.