शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

पाऊस ओसरला; विसर्गात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:16 IST

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावणाºया पावसाने गुरुवारी जिल्ह्यात विश्रांती घेतल्याने नवरात्रोत्सव साजरा करणाºया देवीभक्तांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पाऊस थांबल्याने जिल्ह्यातील धरणांमधून केल्या जाणाºया विसर्गात मोठी कपात करण्यात आल्याने गोदावरीसह अन्य नद्यांचा पूर हळूहळू ओसरू लागला आहे.

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावणाºया पावसाने गुरुवारी जिल्ह्यात विश्रांती घेतल्याने नवरात्रोत्सव साजरा करणाºया देवीभक्तांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पाऊस थांबल्याने जिल्ह्यातील धरणांमधून केल्या जाणाºया विसर्गात मोठी कपात करण्यात आल्याने गोदावरीसह अन्य नद्यांचा पूर हळूहळू ओसरू लागला आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून हजेरी लावल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला होता. विशेष करून नवरात्रोत्सवाच्या तयारीवर त्याचा परिणाम जाणवू लागल्याने मंडळांचे कामे रेंगाळली होती. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना काहीसा दिलासा मिळून धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे आठ धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने प्रमुख गोदावरीसह दारणा, कादवा या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली. तथापि, गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात फक्त १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.