शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पावसाचे पुनरागमन; नागरिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:15 IST

गेल्या तीन ते चार दिवसांपासून उष्णतेच्या झळांनी होरपळून निघणाºया नाशिककरांना पावसाने पुनरागमन करून शनिवारी थंड दिलासा दिला. सायंकाळी विजेच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून जनजीवन विस्कळीत झाले.

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून उष्णतेच्या झळांनी होरपळून निघणाºया नाशिककरांना पावसाने पुनरागमन करून शनिवारी थंड दिलासा दिला. सायंकाळी विजेच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून जनजीवन विस्कळीत झाले.गणेशोत्सवाच्या मध्यान्हानंतर पाऊस गायब झाल्याने हवेतील उकाडा वाढला होता. दिवसभर आॅक्टोबर हिटचा अनुभव सप्टेंबरमध्येच येत असल्याने नागरिक घामाघूम होत होते. दिवसा उष्णता व रात्री थंड हवा अशा मिश्र वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली होती. शुक्रवारी दिवसभर उकाड्यात प्रचंड वाढ झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर पावसाने शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर शनिवारी दिवसभर पुन्हा उष्मा कायम होता. सायंकाळी अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन वादळी वाºयासह पावसाचे आगमन झाले. शनिवारच्या सुटीनिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली. नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागातही पावसाचे पुनरागमन झाले. सिन्नर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री अतिवृष्टी झाली, सुमारे ७७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे वातावरणात काहीसा थंडावा निर्माण झाला असून, येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.