शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पाऊस गायब झाला.

By admin | Updated: October 6, 2014 23:43 IST

पाऊस गायब झाला.

साकोरा : यावर्षी आॅगस्टच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिके हाती येतील, अशी परिसरातील शेतकऱ्यांना आशा होती. मात्र पिके ऐन दाणा भरण्याच्या प्रक्रियेत असतानाच पाऊस गायब झाला. आता मात्र सर्वत्र पाणी उपलब्ध असतानादेखील वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. मात्र, निवडणूक व ऐन सणासुदीच्या धामधुमीत लोकप्रतिनिधी गुंतल्याने शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.येथील गव्हाळी शिवारातील २०० केव्हीचा ट्रान्स्फॉर्मर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सदर ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी अनेक शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही वीज मंडळाने लक्ष न घातल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.