शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

रफी यांच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:41 IST

‘यार जिन्हे तुम भूल गए, वो दिन याद करों’, ‘बने चाहें दुश्मन जमाना हमारा’ आदी गीतांसह एक फुल दो माली चित्रपटातील ‘ओ नन्हे से फरिश्ते’, आमने सामनेचे ‘मेरे बैचेन दिल को’, नागीनमधील ‘तेरे एश्कका मुझपर’ अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून आर. एम. ग्रुपने मोहम्मद रफी यांच्या स्वरमयी आठवणींना उजाळा दिला.

नाशिक : ‘यार जिन्हे तुम भूल गए, वो दिन याद करों’, ‘बने चाहें दुश्मन जमाना हमारा’ आदी गीतांसह एक फुल दो माली चित्रपटातील ‘ओ नन्हे से फरिश्ते’, आमने सामनेचे ‘मेरे बैचेन दिल को’, नागीनमधील ‘तेरे एश्कका मुझपर’ अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून आर. एम. ग्रुपने मोहम्मद रफी यांच्या स्वरमयी आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते, आवाजाचे जादूगार मोहम्मद रफी यांच्या स्मृतीदिनाचे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित ‘मोहम्मद रफी साहब के सरताज गीत’ या संगीत कार्यक्रमातून आर. एम. ग्रुपने प्रकाश साळवे निर्मित संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून गायक दीपक लोखंडे, श्रीकांत श्रवण, नमिता राजहंस, अ‍ॅना कांबळे, कांचन, अंकलगी व जितू देवरे यांनी दिलने प्यार किया हैं, अगर तेरा जलवा, यहाँ मैं अजनबी हूं, तुम अकेले कभी बाग में, पत्थर के सनम, ले गयी दिल, पुछो ना यार क्या हुवा आदी गाणी सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यांना हार्मोनिअमवर ध्रुवकुमार तेजाळे, सॅक्सोफोनवर सुधाकर अमृतकर, सिन्थेसायझरवर जयेश भालेराव व अनुष आव्हाड, ढोलकीवर फारुक पिरजादे, तबला पुष्कराज साळवे, गिटार प्रसाद अय्यर, बाबा सोनवणे व संजय हिवराळे यांनी संगीतसाथ केली. तर तुषार बागुल यांनी प्रकाश व अमर भोळे यांनी निवेदन केले.