शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार संपावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:27 IST

रेशन दुकानदारांना भ्रष्टाचारी ठरविले जात असेल तर त्यांनी केलेला गैरव्यवहार हा अधिकाºयांसाठीच होता, असा आरोप करून माजी खासदार गजानन बाबर यांनी करून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दुकानदार धान्य उचलणार नसल्याची घोषणा केली आहे.

नाशिक : रेशन दुकानदारांना चुकीचे व भ्रष्टाचारी ठरविले जात असेल तर त्यांनी केलेला गैरव्यवहार हा अधिकाºयांसाठीच होता, असा खळबळजनक आरोप करून रेशन दुकानदार संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी करून शासनाकडून जोपर्यंत रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दुकानदार धान्य उचलणार नसल्याची घोषणा केली आहे. रेशन दुकानदारांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक शनिवारी नाशिकमध्ये घेण्यात आली या बैठकीत येत्या १ आॅगस्टपासून सुरू होणाºया आंदोलनावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी बाबर बोलत होते. सरकार रेशन दुकानदारांना भ्रष्ट व लबाड ठरवित असेल तर त्यातील वाटा शासकीय सेवेतील अधिकाºयांनाही वेळोवेळी मिळत गेला, आम्ही एकट्यासाठी ही लबाडी केली नाही, अशी कबुली देत बाबर यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शक व्यवसायासाठी रेशन दुकानदार तयार असून, शासनानेदेखील त्यात पारदर्शकता दाखवावी, असे आवाहन केले. शासनाने घासलेट वितरणासाठी विविध अटी टाकून कोटा कमी केल्यामुळे घासलेट विक्रेत्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. आता रेशनवरही अशाच प्रकारचे बंधने लादली जात असल्याने भविष्यात हा व्यवसाय बंद करावा लागेल त्यामुळे दुकानदारांच्या अस्तित्वासाठी आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून, १ आॅगस्टपासून कोणीही माल घेऊ नये व वितरण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, मालेगावचे अध्यक्ष निसार शेख, गणपत पाटील, संजय साबळे, गिरीश मोहिते यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर बाबर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकाºयांची भेट घेऊन संपाचे निवेदन सादर केले. अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे, रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे, कमिशन वाढवून द्यावे आदी मागण्या त्यात करण्यात आल्या. पुरवठा अधिकाºयांनी त्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले, मात्र त्यांनी ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केला.