शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रहाडी-नारळा रस्ता वाहतुकीस खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:44 IST

ममदापूर : गेल्या ३५ वर्षांपासून वाहतुकीस बंद असलेला तालुक्यातील रहाडी-नारळा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने व रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांत समाधान३५ वर्षांपासूनचे अतिक्र मण हटविले

ममदापूर : गेल्या ३५ वर्षांपासून वाहतुकीस बंद असलेला तालुक्यातील रहाडी-नारळा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने व रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.रहाडी-नाराळा जिल्हा परिषदेचा ग्रामीण मार्ग मागील ३५ वर्षांपासून अतिक्र मणामुळे बंद झालेला होता. या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे रहाडी व नारळा या दोन गावांचा संपर्क तुटलेला होता. सदर रस्ता बंद झाल्यामुळे शेतकºयांना मालवाहतूक करणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच रुग्णांना घेऊन जाणे अवघड झाले होते.पावसाळ्यात तर चार महिने चार फूट पाण्यातून जावे लागत असे. या रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करणे अत्यंत गरजेचे होते. अतिक्रमण केलेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना एकत्र करून रस्त्यांचे महत्त्व पटवून सांगितले. शासकीय रस्ता असल्याने आज नाही तर भविष्यात केव्हाही अतिक्रमण काढावेच लागेल. अतिक्रमणामुळे नागरिकांची वाहतुकीसाठी होणारी अडचण समजून सांगितली. सर्व शेतकरी एकमताने अतिक्रमण काढण्यास तयार झाले.