शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
2
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
3
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
4
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
5
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
6
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
7
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
8
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
9
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
10
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
11
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
12
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
13
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
14
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
15
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
16
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
17
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
18
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
19
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
20
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...

दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By admin | Updated: February 20, 2015 01:53 IST

दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : कवी दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झाले. कवी हा आपल्या आत्म्याचा तुकडा वाचकांपुढे ठेवत असतो. अंत:करणाला जी भिडते तीच कविता असते, असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.प. सा. नाट्यगृहात आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. यावेळी फ. मुं. शिंदे यांनी सांगितले, कवी कविता करत असला तरी प्रत्येक माणूस हा कवीच असतो. कवी पानावर लिहितो, तर वाचक मनावर लिहितो. दिलीप पाटील यांची कविता वेगळी असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कवी उत्तम कोळगावकर म्हणाले, पाटील हा गावशिवचा कवी आहे. कोंडीनंतर वीस वर्षांनी त्यांचा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होतो आहे. दोन्ही शतकांतील स्पंदने पाटील यांच्या कवितांमध्ये ठायी ठायी जाणवतात, तर श्रीमती नीलिमा पवार यांनी पाटील यांच्या कविता वास्तववादी असल्याचे सांगितले. दिलीप पाटील यांनी माझ्यातील अस्वस्थतेनेच मला लिहिते केल्याचे सांगितले. यावेळी प्रतिमा पब्लिकेशन्सचे संचालक दीपक चांदणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कवी राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांनी पाटील यांच्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी, तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, मीरा पाटील आदि उपस्थित होते.