शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By admin | Updated: February 20, 2015 01:53 IST

दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : कवी दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झाले. कवी हा आपल्या आत्म्याचा तुकडा वाचकांपुढे ठेवत असतो. अंत:करणाला जी भिडते तीच कविता असते, असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.प. सा. नाट्यगृहात आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. यावेळी फ. मुं. शिंदे यांनी सांगितले, कवी कविता करत असला तरी प्रत्येक माणूस हा कवीच असतो. कवी पानावर लिहितो, तर वाचक मनावर लिहितो. दिलीप पाटील यांची कविता वेगळी असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कवी उत्तम कोळगावकर म्हणाले, पाटील हा गावशिवचा कवी आहे. कोंडीनंतर वीस वर्षांनी त्यांचा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होतो आहे. दोन्ही शतकांतील स्पंदने पाटील यांच्या कवितांमध्ये ठायी ठायी जाणवतात, तर श्रीमती नीलिमा पवार यांनी पाटील यांच्या कविता वास्तववादी असल्याचे सांगितले. दिलीप पाटील यांनी माझ्यातील अस्वस्थतेनेच मला लिहिते केल्याचे सांगितले. यावेळी प्रतिमा पब्लिकेशन्सचे संचालक दीपक चांदणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कवी राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांनी पाटील यांच्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी, तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, मीरा पाटील आदि उपस्थित होते.