शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘अपरिचित महाभारत’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:00 IST

नाशिक : महाभारतातील अनेक अपरिचित घटनाक्रम व प्रसंग अद्यापही समोर न येऊ शकलेल्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाºया वासंती देशपांडे लिखित ‘अपरिचित महाभारत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

नाशिक : महाभारतातील अनेक अपरिचित घटनाक्रम व प्रसंग अद्यापही समोर न येऊ शकलेल्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाºया वासंती देशपांडे लिखित ‘अपरिचित महाभारत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित प्रकाशन सोहळ््यात ज्येष्ठ साहित्यिक संजय जोशी व रविप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने महाभारतातील असे घटनाक्रम जे महाभारताचे वर्णन करण्याºया पुस्तकात समाविष्ठ होऊ शकलेले नाही, त्यांचे वर्णन केले असून, श्रीकृष्ण अर्जुन संवादापर्यंत न थांबता आतापर्यंत सर्वपरिचित होऊ न शकलेल्या घटनाक्रम व प्रसंगांचा समावेशही या पुस्तकात केला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रमोद पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.