शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:14 IST

शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे, मात्र केंद्र सरकार त्यांच्यावर बहुमताने आणि हुकूमशाही पद्धतीने कायदे लादत आहेत. शेतकऱ्यांना मारहाण ...

शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे, मात्र केंद्र सरकार त्यांच्यावर बहुमताने आणि हुकूमशाही पद्धतीने कायदे लादत आहेत. शेतकऱ्यांना मारहाण करून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले तसेच घोषणाबाजी करून निदर्शनेही करण्यात आली.

या आंदोलनात गणेश उन्हवणे, शशिकांत उन्हवणे, सुनील गांगुर्डे, सुनीता कर्डक, आनंद गांगुर्डे, साहेबराव भालेराव, शालिनी शेळके, मुरलीधर घेारपडे, देवीदास पवार,सखाराम साठे, विलास गुंजाळ, नितीन पगारे, भिकाजी सावंत, राहुल तेलारे, लक्ष्मीबाई गडगडे, सीताबाई कातकाडे, अलका निकम, गयाबाई काळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

===Photopath===

060221\06nsk_45_06022021_13.jpg

===Caption===

केंद्र शासनाने कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि.६) नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करताना गणेश उन्हवणे, शशीकांत उन्हवणे, सुनील गांगुर्डे, सुनीता कर्डक, आनंद गांगुर्डे, साहेबराव भालेराव, शालीनी शेळके, मुरलीधर घेारपडे, देवीदास पवार,सखाराम साठे, विलास गुंजाळ, नितीन पगारे, भिकाजी सांवत, राहुल तेलारे, लक्ष्मीबाई गडगडे, सिताबाई कातकाडे, अलका निकम, गयाबाई काळे आदी.