शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

निधीअभावी पाच वळण बंधारे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:46 IST

नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये खर्चाच्या या वळण योजनेसाठी आजवर शंभर कोटी रुपये भूसंपादनावर खर्च केले असून, शेतकºयांच्या जमिनीही खणून ठेवण्यात आल्या आहेत, आता प्रकल्पच रद्द केल्याने आदिवासी शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे खाते : जमिनी देणाऱ्या शेतकºयांचा संताप

नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये खर्चाच्या या वळण योजनेसाठी आजवर शंभर कोटी रुपये भूसंपादनावर खर्च केले असून, शेतकºयांच्या जमिनीही खणून ठेवण्यात आल्या आहेत, आता प्रकल्पच रद्द केल्याने आदिवासी शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.राज्यातील आघाडी सरकारने सन २००७ मध्ये दिंडोरी तालुक्यातील आंबाड, पायरपाडा, शृंगारपाडा, वाघाड-करंजवण व चिमणपाडा या पाच ठिकाणी वळण बंधारे बांधण्यास पाटबंधारे खात्याने मंजुरी दिली होती. या बंधाºयांमुळे या पाच भागात शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येऊन पुढे मांजरपाडा प्रकल्पाला ही बंधारे सहाय्यभूत ठरून या भागात सुमारे ४०० ते ४५० दशलक्ष घनफूट पाणी साठवण्यास व त्यामुळे प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येण्यास मदत झाली असते. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर पाटबंधारे खात्याकडून जमिनींचे संपादनाचे काम करण्यात आले. त्यासाठी रेडिरेकनर दरानुसार ५१ हजार रुपये एकरी भाव निश्चित करण्यात आल्यावर शेतकºयांनी विरोध दर्शविल्यावर थेट खरेदीद्वारे जमिनी संपादित करण्यात आल्या व शेतकºयांना बारा लाख रुपये हेक्टरी दर देण्यात आला. दरम्यान, या पाचही गावांच्या शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, सोमवारी आमदार झिरवाळ यांच्यासह शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. म्हणून चूप बसलो...आमदार नरहरी झिरवाळ यांनी वळण बंधारे रद्द करण्याच्या पाटबंधारे खात्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार फक्त घोषणा करते, कार्यवाही करीत नाही याचा अनुभव खूप वेळा आल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण काही न बोलता चूप बसलो, असे सांगितले.