शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

संतुलित समाजनिर्मितीसाठी व्हावी दर्जेदार साहित्य निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

साहित्यकणा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. समर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या ...

साहित्यकणा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. समर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या संमेलनात उपस्थित साहित्यिकांशी संवाद साधताना डॉ. पाटील यांनी साहित्य, कविता यांच्याशी निगडित व्यक्ती आणि साहित्यिकांनी चौकटीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगितले. जे दर्जेदार आहे तेच काळाच्या ओघात टिकणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी साहित्य क्षेत्रात त्यांचे अनुभव कथन करायला हवे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. दिवसभर चाललेल्या या संमेलनात कविसंमेलनांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रमोद घोरपडे, शुभांगी पाटील, काशिनाथ गवळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला, ‘डिजिटल जगातील पुस्तकांचे महत्त्व’ या विषयावरील चर्चासत्रात प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, विवेक उगलमुगले, किरण सोनार यांनी त्यांची मते मांडली. या चर्चासत्राचे समन्वयन आणि सूत्रसंचालन संदीप देशपांडे यांनी केले. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर यांच्यासह साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई, वसंत खैरनार, विश्वास देवकर, प्रा. डॉ यशवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

इन्फो

वाड्मय पुरस्कार प्रदान

संमेलनाच्या अखेरीस साहित्यकणा वाड्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात तनुजा ढेरे (ठाणे) यांच्या ‘फुलवा’ या कथासंग्रहास सुमन पंचभाई कथासंग्रह पुरस्कार, बालाजी इंगळे यांच्या ‘या परावलंबी दिवसात’ या कवितासंग्रहाला सदाशिव खांदवे कवितासंग्रह पुरस्कार, प्रा. श्रीकांत पाटील (घुणकी, कोल्हापूर) यांच्या ‘लॉकडाउन’ या कादंबरीस शीला गहिलोत - राजपूत कादंबरी पुरस्कार तर रजनी वाणी यांना साहित्य साधना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.