शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संतुलित समाजनिर्मितीसाठी व्हावी दर्जेदार साहित्य निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

साहित्यकणा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. समर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या ...

साहित्यकणा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. समर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या संमेलनात उपस्थित साहित्यिकांशी संवाद साधताना डॉ. पाटील यांनी साहित्य, कविता यांच्याशी निगडित व्यक्ती आणि साहित्यिकांनी चौकटीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगितले. जे दर्जेदार आहे तेच काळाच्या ओघात टिकणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी साहित्य क्षेत्रात त्यांचे अनुभव कथन करायला हवे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. दिवसभर चाललेल्या या संमेलनात कविसंमेलनांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रमोद घोरपडे, शुभांगी पाटील, काशिनाथ गवळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला, ‘डिजिटल जगातील पुस्तकांचे महत्त्व’ या विषयावरील चर्चासत्रात प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, विवेक उगलमुगले, किरण सोनार यांनी त्यांची मते मांडली. या चर्चासत्राचे समन्वयन आणि सूत्रसंचालन संदीप देशपांडे यांनी केले. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर यांच्यासह साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई, वसंत खैरनार, विश्वास देवकर, प्रा. डॉ यशवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

इन्फो

वाड्मय पुरस्कार प्रदान

संमेलनाच्या अखेरीस साहित्यकणा वाड्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात तनुजा ढेरे (ठाणे) यांच्या ‘फुलवा’ या कथासंग्रहास सुमन पंचभाई कथासंग्रह पुरस्कार, बालाजी इंगळे यांच्या ‘या परावलंबी दिवसात’ या कवितासंग्रहाला सदाशिव खांदवे कवितासंग्रह पुरस्कार, प्रा. श्रीकांत पाटील (घुणकी, कोल्हापूर) यांच्या ‘लॉकडाउन’ या कादंबरीस शीला गहिलोत - राजपूत कादंबरी पुरस्कार तर रजनी वाणी यांना साहित्य साधना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.