शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

वंचितांच्या समस्या लेखकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण भागात गेली. त्यातूनच शोषितांचे, वंचितांचे दु:ख जवळून अनुभवलेले आहे. ज्यांनी कुणी समाजातील हे चित्र अनुभवले आहे, त्यांनी ते आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडणे आवश्यक असल्याचे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने ऑनलाइन गुगलमिटद्वारा विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाचे व्दितीय पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी बोलताना देशमुख यांनी, बालमजुरीवर मी कादंबरी लिहण्यामागेही तीच भावना असल्याचे सांगितले. बालपणाचा हक्क हिरावून घेणे यासारखे दुसरे क्रूर कृत्य नाही. तसेच स्त्री भ्रूण हत्या, पाणीटंचाई हे समाजासमोरील ज्वलंत विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य प्रवास संपत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. मायमराठीसह मला उर्दू भाषा खूप आवडते त्यावरही मी लिहित असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष देवचंद महाले पाटील यांनी, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष किरण सोनार यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी आभार मानले.