शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

थेट खरेदीला मूल्यांकनाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:09 IST

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी, महामार्गासाठी जागा जाणाºया शेतकºयांच्या गटातील अन्य मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणा अवलंबिल्याने खरेदीत अडचणी निर्माण झाल्या असून, त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जागेचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा जागा देण्यास प्रतिसाद मिळू लागला आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी, महामार्गासाठी जागा जाणाºया शेतकºयांच्या गटातील अन्य मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणा अवलंबिल्याने खरेदीत अडचणी निर्माण झाल्या असून, त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जागेचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा जागा देण्यास प्रतिसाद मिळू लागला आहे. आजपावेतो पंधराहून अधिक शेतकºयांनी पुढे येत जागेची खरेदी दिली असून, शेतकºयांना बाजारभावाच्या पाच पटीने अधिक पैसे देण्यात आले, शिवाय त्यांच्या शेतातील पिके, झाडे, फळबाग, विहीर, घर, गोठे, पाइपलाइन या साºया मालमत्तेचीही भरपाई देण्यात येत आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी दोन आठवड्यांपूर्वी प्रशासनाला पत्र देऊन जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र या शेतकºयांच्या शेतातील मालमत्तेचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने तीन आठवड्यांपूर्वी कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण या यंत्रणांची बैठक घेऊन लवकरात लवकर मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु मूल्यांकनाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सोमवारी या संदर्भात पुन्हा बैठक झाली असता, कृषी, वन व महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने बहुतांशी गावांतील मूल्यांकन पूर्ण केले, परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केल्याची बाब निदर्शनास आली. इगतपुरी तालुक्यातील एकाही गावात मूल्यांकन न झाल्याने जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली व येत्या आठवड्यात सर्वच यंत्रणांनी मूल्यांकनाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यावर थेट खरेदीला वेग येणार असून, शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील दोन शेतकºयांची जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे व उर्वरित खरेदी टप्पाटप्याने करण्यात येणार असल्याची माहितीविरोध मावळला?समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास विरोध दर्शविणाºया शेतकºयांचे मत परिवर्तन करण्यास प्रशासनाला यश मिळाले असून, त्यामुळे विरोधाची धार कमी झाली आहे. शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविण्याची बाब त्याचाच एक भाग आहे. शेतकरी संघर्ष समितीने या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.