शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभावंत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा गौरव

By admin | Updated: September 17, 2016 00:45 IST

अभियंता दिन : इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स नाशिक लोकल सेंटरतर्फे सन्मानपत्र

नाशिक : अमेरिका, जपान जर्मनीसारख्या जगभरातील विविध प्रगत राष्ट्रांकडून तंत्रज्ञान विकासाची घोडदौड सुरू असून या देशांमध्ये ७० ते ८० टक्के कौशल्य विकास झाला असून भारतात केवळ तीन टक्के कौशल्य विकास झाला आहे. त्यामुळे येत्या काळात देशात कौशल्य विकासासाठी मोठ्या प्रमाणात वाव असल्याचे प्रतिपादन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी महेंद्र पाटील यांनी केले.विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व अभियांत्रिकी शाखेतील अव्वल विद्यार्थ्यांचा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या नाशिक लोकल सेंटरतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावर आयआयएनएलचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिवंसरा, सहसचिव विपुल मेहता व अजित पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या तंत्रज्ञान विकासात अभियंत्यांचे महत्त्व समजावून सांगताना या क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले, मुंबईची लोकल रोज ८० लाख प्रवाशांची ने-आण करते. हे सर्व विविध शाखेतील इंजिनिअर्सच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर शक्य आहे. जगातील सर्वांत उंच पूल बांधण्याचे काम भारतीय रेल्वेने चिनाब ब्रिजच्या रूपाने हाती घेतले आहे. बुलेट ट्रेन, टॅल्गो ट्रेन, बायो टॉयलेट, ई-तिकिट यासाठी तंत्रज्ञान विकास आवश्यक आहे. तंत्रज्ञान नेहमी प्रगत होत राहते. त्यामुळे भारताला येथील गरिबीसारखे प्रश्न समोर करून स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञान विकास थांबवता येणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.