शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

टमाट्याचे दर गगनाला भिडले

By admin | Updated: June 12, 2016 00:57 IST

टमाट्याचे दर गगनाला भिडले

वणी : परराज्यात महाराष्ट्रातील टमाट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वणी : स्थानिक ठिकाणी उत्पादनातील घट व परराज्यात महाराष्ट्रातील टमाट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने टमाट्याचे दर गगनाला भिडले आहेत. वेळेवर पर्जन्यराजाची कृपा झाली नाहीतर दर अजून वाढण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.सध्या घाऊक बाजारात प्रतवारी व दर्जा पाहून ५० रुपये प्रतिकिलोचा भाव उत्पादकांना मिळतो आहे. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलोचा दर ग्राहकांना मोजावा लागतो आहे. मागील वर्षी सरासरी पर्जन्यमानामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने त्याच्या प्रतिकूल परिणामांचे चटके आता जाणवत आहेत. धरणांनी तळ गाठला. विहिरी, नद्या, नाले कोरडेठाक झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची मारामार तेथे शेतीव्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे. दुष्काळी स्थितीमुळे अडचणी व समस्या उभ्या ठाकल्याने जनावरे जगवायची कशी, शेती करावयाची की नाही या विवंचनेत सापडलेल्या शेतकरी वर्गाचे कृषी उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले आहे. (वार्ताहर)