शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

टमाट्याचे दर गगनाला भिडले

By admin | Updated: June 12, 2016 00:57 IST

टमाट्याचे दर गगनाला भिडले

वणी : परराज्यात महाराष्ट्रातील टमाट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वणी : स्थानिक ठिकाणी उत्पादनातील घट व परराज्यात महाराष्ट्रातील टमाट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने टमाट्याचे दर गगनाला भिडले आहेत. वेळेवर पर्जन्यराजाची कृपा झाली नाहीतर दर अजून वाढण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.सध्या घाऊक बाजारात प्रतवारी व दर्जा पाहून ५० रुपये प्रतिकिलोचा भाव उत्पादकांना मिळतो आहे. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलोचा दर ग्राहकांना मोजावा लागतो आहे. मागील वर्षी सरासरी पर्जन्यमानामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने त्याच्या प्रतिकूल परिणामांचे चटके आता जाणवत आहेत. धरणांनी तळ गाठला. विहिरी, नद्या, नाले कोरडेठाक झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची मारामार तेथे शेतीव्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे. दुष्काळी स्थितीमुळे अडचणी व समस्या उभ्या ठाकल्याने जनावरे जगवायची कशी, शेती करावयाची की नाही या विवंचनेत सापडलेल्या शेतकरी वर्गाचे कृषी उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले आहे. (वार्ताहर)