शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

डाळींच्या किमती कडाडल्या

By admin | Updated: May 30, 2016 23:35 IST

महागाईचा फटका : तूर, उडीद, मूग डाळींनी केली शंभरी पार

 नाशिक : देशासह राज्यातील विविध भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याच्या किमती वाढल्या असून, तूर, मूग, उडीद आदि डाळींच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. राज्यातील अत्यल्प पावसामुळे डाळींच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्वच डाळींच्या किमती प्रतिकिलो दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. देशांतर्गत उत्पादनात झालेली घट व विदेशातून आयात डाळींना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद यामुळे देशात उत्पादित डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. तूरडाळ १३५ ते १४० रु पये किलोने मिळत आहे. उडीद १७०, हरभरा ८० ते ८५ , मूग १०० रु पये प्रतिकिलो असे सध्याचे दर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत डाळींच्या बाजारभावात जवळपास दुप्पट दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात हरभराडाळीचे भाव प्रतिकिलो ६०, उडीद ७८, मूगडाळ ७५ रुपये होते. सर्व डाळींच्या दरांमध्ये प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी दरवाढ झाली असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीमुळे डाळींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डाळींसोबतच बाजरी, तांदूळ, साखर, शेंगदाणे, खाद्यतेल, कांदा आदि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली असून, साखरीच्या किमतीतही १० रुपये वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)