शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असुविधांचा पसारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:12 IST

त्र्यंबकेश्वर : मुलींनी वाचला समस्यांचा पाढा, दुर्लक्षाबद्दल संताप

ठळक मुद्देमुलींचे वसतिगृह असूनही इमारतीला संरक्षण भिंत नाही

त्र्यंबकेश्वर : येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात असुविधांचा पसारा वाढत चालल्याचे सांगत एकेक समस्यांचा पाढा वसतिगृहातील विदयार्थिनींनी पत्रकारांसमोर बोलताना वाचला. कडाक्याच्या थंडीतही मुलींना थंडगार पाण्याने स्नान करावे लागते, वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहात अंधार असतो अशा एक ना अनेक तक्रारी करत मुलींनी सामाजिक न्याय विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाच्या नाशिक सामाजिक न्याय विभागाचे त्र्यंबकेश्वर रिंगरोडवर मुलींसाठी वसतिगृह आहे. सदरचे वसतिगृह गावापासून दीड ते दोन कि.मी.अंतरावर एकांत जागी आहे . ही इमारत फक्त पुर्वेकडे बंदीस्त आहे. तर अन्य बाजू मोकळ्याच आहेत. मुलींचे वसतिगृह असूनही इमारतीला संरक्षण भिंत नाही. एकांत जागी असल्याने इमारतीत सर्पांचा वावर आहे. वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्व मुली माधवगिरी महाराजांच्या संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात पाणी पिण्यासाठी जात असतात. टॉयलेट बाथरु ममध्ये अंधार असतो. मध्यंतरी रात्री होस्टेलवर दगड येत असत. पोलीसांकडे तक्र ार केल्यावर पोलीसांनी गस्त सुरु केल्यामुळे लगेच दगडफेकीचा प्रकार बंद झाला. वॉर्डनकडे असलेले अधिकारही सीमित आहेत. त्यांच्या अधिकाराच्या पुढील कोणतेही काम करायला वरिष्ठांकडे अर्ज करावे लागतात. गरम पाण्यासाठी बंब करायचा आहे मात्र, चार महिन्यांपासून नाशिक कार्यालयात त्यासंबंधीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ऐन थंडीत मुलींना थंड पाण्याने स्नान करावे लागत आहे. एकीकडे मुलींसाठी शिक्षणाबाबत शासन अग्रेसर असताना शासनाच्याच विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल मुलींनी संताप व्यक्त केला. यावेळी वसतिगृहाच्या वॉर्डन उपस्थित होत्या.

टॅग्स :NashikनाशिकSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय