शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

अध्यक्षपदाच्या हट्टापायी पक्ष दावणीला

By admin | Updated: March 23, 2017 01:41 IST

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांना जिव्हारी लागला आहे.

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांना जिव्हारी लागला असून, अध्यक्षपदाच्या ईर्षेपोटी एका नेत्याने पक्ष दावणीला बांधल्याचा आरोप आता राष्ट्रवादीच्या सदस्यांमधून करण्यात येत आहे.मंगळवारी झालेल्या भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एकत्रित बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या तब्बल १५ ते १६ सदस्यांनी संबंधित माजी आमदाराच्या हेकेखोरपणाबद्दल आपली उघड उघड नाराजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार व माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. असे असले तरी अधिकृतपणे बोलण्यास कोणीही सदस्य तयार नसून याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याचे समजते. खायचे तर तुपाशी नाही तर उपाशी, या उक्तीनुसार पाहिजे तर अध्यक्षपद अन्यथा काही नाही, या उक्तीनुसार पक्षाची वाटचाल जिल्हा परिषद निवडणुकीत झाली. वास्तविक निवडून आलेल्या १८ सदस्यांची मते जाणून त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते, अशी कुजबूज आता नवनिर्वाचित सदस्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांचा ओढा पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेसोबत जाण्याचा असताना सदस्यांची मते विचारात न घेताच भाजपाबरोेबर जाण्याचा निर्णय घेऊन पक्षाला वीस वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याचा आरोप आता काही सदस्य खासगीत बोलताना करीत आहेत. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव तसेच श्रीराम शेटे यांनी यासंदर्भात वरिष्ठांपर्यंत भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. या बैठकीस भाजपाचे १५ व एक सहयोगी तसेच राष्ट्रवादीचे १८ व एक सहयोगी असे एकूण ३५ सदस्य उपस्थित असल्याचे कळते. (प्रतिनिधी)