शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

जिल्‘ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान

By admin | Updated: May 13, 2014 00:11 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही.

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही. आगामी तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी जुलै ते डिसेंबर या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहेे. जुलै महिन्यात काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने साधारणत: जूनमध्येच मतदान घेण्याचा आयोगाचा इरादा असून, त्यासाठी येत्या २० मेपासूनच ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे तेथे प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या मतदार याद्याच त्यासाठी ग्रा‘ धरण्यात येणार आहेत; परंतु प्रभागनिहाय जाहीर होणार्‍या याद्यांबाबत कोणाच्या काही हरकती वा सूचना असतील त्या त्यांनी तहसिलदारांकडे नोंदवायच्या आहेत. या हरकतींमध्ये नवीन मतदाराचे नाव यादीत समाविष्ट केले जाणार नाही, फक्त नावातील बदल, प्रभागात बदल अशा जुजबी दुरुस्ती मतदार याद्यांमध्ये केल्या जातील त्यासाठी मात्र मतदाराला लिखीत स्वरूपात हरकती नोंदवाव्या लागणार आहेत. २६ मेपर्यंत या हरकती स्वीकारण्यात येणार असून, ३० मेपर्यंत हरकतींची सुनावणी करून, त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नाशिक जिल्‘ातील ७६ ग्रामपंचायतींची या काळात मुदत संपुष्टात येत असून, त्यात इगतपुरी- ३८, निफाड- २१, नाशिक- ३, त्र्यंबक- ३, कळवण- १० व मालेगाव तालुक्यातील एक ग्रामपंचायत आहे. राज्य आयोगाच्या सूचना प्राप्त होताच, जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.