शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

श्री बळी महाराज मंदिरात प्राणप्रतिष्ठा

By admin | Updated: December 15, 2015 00:32 IST

सोहळा : हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील नूतन श्री बळी महाराज मंदिरात आज भक्तिभावात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सोहळ्याचा या कार्यक्रमाने आज समारोप झाला. संत जनार्दनस्वामी यांचे शिष्य स्वामी माधवगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी यज्ञाची पूर्णाहुती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण, ध्वजारोहण आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर माधवगिरी महाराजांनी बळी महाराजांविषयीच्या आख्यायिका आपल्या प्रवचनातून सांगितल्या. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, नगरसेवक उद्धव निमसे, रुची कुंभारकर, सुनील बागुल, विनायक पांडे, सुनीता निमसे, शिवाजी निमसे आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती. वेदमूर्ती अमोल जोशी यांनी पौरोहित्य केले. श्री बळीमहाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळू शिंदे, सुनील सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, राजेंद्र खैरे, प्रकाश सूर्यवंशी, योगेश सोनवणे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जुने बळी मंदिर रस्त्याच्या मध्यभागी आले होते. त्यामुळे सदर मंदिर रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करावे, अशी मागणी होती. त्यानुसार नूतन मंदिर उभारण्यात आले असून, आज विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडली. (प्रतिनिधी)