शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सुखशांतीसाठी धर्माचरण आवश्‍यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:11 IST

वणी येथे सकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली व संखेश्‍वर महातीर्थावर समाप्ती झाली. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत आलेले १२ आचार्य, ...

वणी येथे सकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली व संखेश्‍वर महातीर्थावर समाप्ती झाली. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत आलेले १२ आचार्य, ७० साधू, साध्वी उपस्थित होते. मुक्तिप्रभू सुरी, कीर्तियश सुरी, श्रेयांसप्रभ सुरी, जयदर्शन सुरी, हर्षवर्धन सुरी, भव्यभूषण सुरी, भुवनभूषण सुरी, वजभूषण सुरी, पुण्यप्रभ सुरी, दिव्यकीर्ती सुरी, निर्मलदर्शन सुरी आदींचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकमध्येही आचार्यश्रींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. चिंतामणी संघातर्फे पहाटे सावरकर तरण तलावावरून काढण्यात आलेली मिरवणूक भाविक आराधना भवन येथे विसर्जित झाली. त्यानंतर आचार्य श्री वणीला मार्गस्थ झाले. दरम्यान, नाशिक आणि वणीतील नियोजनासीठी प्रवीण शाह, जयंतीलाल समदडिया, भूपेंद्रभाई शाह, शैलेश शाह, कचरदास पारख, अनुज शाह, गौतम सुराणा, अभय कटारिया, दिलीप पारख, प्रकाश बोथरा, सुभाष शाह, वर्धमान बोरा, पारस सिसोदिया, जितूभाई शाह, अनिल पारख, प्रवीण बोरा, अलकेश समदडिया, संजय बोरा आदी कार्यकर्ते, संघाचे हितचिंतकांनी जबाबदारी स्वीकारली आहे.

इन्फो-

सामुदायिक आत्मचिंतनासाठी बैठक

गच्छाधीपती आचार्य पुण्यपालसुरीश्‍वरजी महाराज यांनी ६४ वर्षांपूर्वी १९५६ मध्ये ८ वर्षाचे असताना वणीतच दीक्षा घेतली होती. आज त्यांच्या दीक्षास्थानावर वणीत आत्मचिंतनाची बैठक होत आहे. हा एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. या सोहळ्यात बुधवारी (दि.३०) मुंबईतील बोरिवली येथील श्राविका लक्ष्मी पूनमचंद डागा यांनी केवळ गरम पाण्यावर सलग १८० निरंकार उपवासाची पूर्णाहुती होणार आहे. ६८ वर्षीय लक्ष्मी डागा यांनी आत्मकल्याणासाठी व मोक्षप्राप्तीसाठी हे उपवास केले.

(आरफोटो-२६सुरीश्वर महाराज) -वणी येथे व्याख्यानात बोलताना वर्तमान गच्छाधीपती आचार्य पुण्यपाल सुरीश्‍वरजी म. सा. समवेत. मुक्तिप्रभू सुरी, कीर्तियश सुरी, श्रेयांसप्रभ सुरी व साधू-संत.

(आरफोटो-२६ लक्ष्मीदेवी डागा)