शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नाही : आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:31 IST

आपल्या संघर्षमय जीवनात सत्ता, संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नसून आपले निर्मळ जीवन संपवण्याचे साधन आहे. त्यांच्या आहारी जाऊ नका, आपण जो व्यवसाय करतात, त्यात तरी आपणास शांती मिळते काय? असा परखड सवाल जैनाचार्य व रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : आपल्या संघर्षमय जीवनात सत्ता, संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नसून आपले निर्मळ जीवन संपवण्याचे साधन आहे. त्यांच्या आहारी जाऊ नका, आपण जो व्यवसाय करतात, त्यात तरी आपणास शांती मिळते काय? असा परखड सवाल जैनाचार्य व रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.सिडको येथे अश्विननगरात ‘जीवन जीने की जडीबुटी’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत महाराज बोलत होते. यावेळी पुढे बोलताना महाराज म्हणाले की, जीवनामध्ये चार प्रमुख मूल्य आहेत. विचार, विवेक, वात्सल्य, पराक्रम ही मूलतत्त्वे आहेत. या मूल्यांवर विचार केलातर आपले जीवन पवित्र होण्यास मदत होईल. पूर्वीच्या जमान्यात पैसे कमी मिळत होते, पण प्रसन्नता खूप होती. यावेळी स्वागत प्रवीण जैन, प्रीती जैन यांनी केले. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, महेश हिरे, नगरसेवक गोविंद घुगे, नगरसेवक किरण गामणे, विकास शहा, राजेंद्र शहा, गौतम सुराणा, अनिल नहार, महेश शहा, शेखर सराफ, राजन पारीख आदींसह भाविक उपस्थित होते. आज व्यवसाय कितीही होवो, आपणास समाधान मिळत नाही. गुटखा, पान-मसाला, सिगारेटमुळे मजा वाटत असेल, परिणाम मात्र कॅन्सर आहे. याचा कधी विचार केला काय? आपण संसारात आहात, पण सुख, चैनीच्या वस्तू जीवन बरबाद करून टाकतात. आपली जीवनशैली बदलवायची असेल तर प्रथम आपण बदलले पाहिजे, मग दुसऱ्याचा विचार करा, असे आवाहन आचार्यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक