शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत शेतीपंपांची वीज तीन दिवसांपासून खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 16:23 IST

दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड धरण क्षेत्रालगतच्या दहेगाव, वागळुद, लखमापूर येथील शेतीपंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून महावितरण कंपनीने खंडित केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (दि. १५) तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : तहसीलदारांना निवेदन

दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड धरण क्षेत्रालगतच्या दहेगाव, वागळुद, लखमापूर येथील शेतीपंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून महावितरण कंपनीने खंडित केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (दि. १५) तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

दिंडोरी तालुक्यात ऊसतोड व द्राक्ष पिकाचा हंगाम सुरू आहे. ऊसतोड झालेल्या क्षेत्राला तोड झाल्यानंतर लगेच पाणी द्यावे लागते, तर द्राक्ष पिकाला दर दोन-तीन दिवसांतून किमान अर्धा तास पाणी द्यावे लागते. मात्र, दहेगाव, वागळुद, लखमापूरसह ओझरखेड धरण क्षेत्रालगतचा वीजपुरवठा कंपनीने बंद केल्याने शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

मात्र, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व वीजबिल भरल्याशिवाय पुरवठा सुरळीत न करण्याची भूमिका घेतल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार पंकज पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आर. एन. बोरुडे यांच्यासमोर कैफियत मांडली. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला.यावेळी अजित कड, दीपक मोगल, ज्ञानेश्वर कड, निवृत्ती कड, संदीप मोगल, राहुल कड, निवृत्ती मोगल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.दिंडोरी तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, असे निवेदन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आर. एन. बोरुडे यांना शेतकऱ्यांनी दिले.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी