शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

इंदिरानगरला विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:19 IST

इंदिरानगर : सुमारे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेणे सुद्धा अडचणीचे ठरत आहे.

इंदिरानगर : सुमारे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून महारु द्र कॉलनी, अरु णोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, इंदिरानगर, वडाळागावसह परिसरात दिवसभरात सुमारे आठ ते दहा वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये शनिवार (दि.८) रोजी सकाळी सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सुमारे साडेतीन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेणे सुद्धा अडचणीचे ठरत आहे.

टॅग्स :Nightlifeनाईटलाईफelectricityवीज