शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार मेक इन नाशिकला बळ : एबीबीच्या नवीन कारखान्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:09 IST

नाशिक : कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यावस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘मेक इन नशिक’च्या अभियानाला बळ औद्योगिक मरगळ दूर होण्यास सुरुवात

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात उद्योग विस्तारासाठी पोषक वातावरण असून, येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यावस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले. नााशिकमधील औद्योगिक वसाहतीत गेल्या ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाची वीज उरकरणे बनविणाºया एबीबी कंपनीने नाशिकमधील वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार केला असून, शुक्रवारी (दि. १९) कंपनीच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एबीबीने ५ एकर क्षेत्रावर उभारलेल्या नवीन कारखान्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक संचालक संजीव शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळ एबीबी समूहाचे इलेक्ट्रिफिकेशन प्रॉडक्ट व्यवस्थापक मार्को टेलरिनी, मेटेओ केटी, एबीबी इलेक्ट्रिफिकेशन प्रोडक्ट इंडियाचे अध्यक्ष सी. पी.व्यास आदी उपस्थित होते. या नवीन कारखान्यामुळे ‘मेक इन नशिक’च्या अभियानाला बळ मिळाले असून, गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गुंतवणूक येत नसल्याने औद्योगिक क्षेत्राला आलेली मरगळ दूर होण्यास सुरुवात झाली आहे. याप्रवेळी शर्मा यांनी नाशिकमध्ये कुलश मनुष्यबळ असल्यानेच कंपनीने येथे संशोधन व विकास केंद्रही सुरू केल्याचे सांगत त्यामुळेच नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन होत आहे. एबीबीच्या एकूण उत्पादनापैकी नाशिक मधून सर्वाधिक १० ते १२ टक्के निर्यातक्षम उपकरणांची निर्मिती होते. नव्या कारखान्यामुळे हे प्रमाणे काही वर्षांतच २० ते २२ टक्के होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली, तर कं पनीने आतापर्यंत बहुतांश स्थानिक मनुष्यबळास रोजगार देण्याचे धोरण राबवले असून, कंपनीच्या विस्तारामुळे स्थानिक नागरिकांना आणखी रोजगार उपलब्ध होणार असल्याचे कंपनीचे नाशिक युनिटचे प्रमुख गणेश कोठावदे यांनी दिली. परंतु कारखान्याचे उत्पादन मागणीनुसार वाढणार असल्याने मनुष्यबळातही टप्प्याटप्पयाने वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिकमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेचे (सीपीआरआय) केंद्र सुरू झाल्यास विद्युत उपकरण निर्मिती उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वासही कोठावदे यांनी व्यक्त केला.