शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पश्चिम वाहिन्यांचे पाणी पळविण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:08 IST

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.महाराष्टÑ शासनाने जल व सिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला असून, जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी त्या अहवालात गोदावरी खोºयात ६६ टीएमसी, गिरणा खोºयात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सुचविले आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविल्यास मुंबई शहरासाठीदेखील ४२ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, असेही त्या अहवालात नमूद केले आहे.वास्तविक गिरणा व गोदावरी या तुटीच्या खोºयांना पाणी उपलब्ध करणे आवश्यक असल्याने हे संपूर्ण ४२ टीएमसी पाणी गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य असले तरी, गेल्या १८ वर्षांत या अहवालाची प्रभावी अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही. उलटपक्षी राज्याचे हक्काचे पाणी अन्य राज्यांत वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.