शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वाहिन्यांचे पाणी पळविण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:08 IST

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.महाराष्टÑ शासनाने जल व सिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला असून, जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी त्या अहवालात गोदावरी खोºयात ६६ टीएमसी, गिरणा खोºयात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सुचविले आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविल्यास मुंबई शहरासाठीदेखील ४२ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, असेही त्या अहवालात नमूद केले आहे.वास्तविक गिरणा व गोदावरी या तुटीच्या खोºयांना पाणी उपलब्ध करणे आवश्यक असल्याने हे संपूर्ण ४२ टीएमसी पाणी गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य असले तरी, गेल्या १८ वर्षांत या अहवालाची प्रभावी अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही. उलटपक्षी राज्याचे हक्काचे पाणी अन्य राज्यांत वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.