शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’चे थाळी वाजवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

सिन्‍नर : कडधान्य आयात थांबली पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात थाळी ...

सिन्‍नर : कडधान्य आयात थांबली पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले.

लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने योग्य भावात शेतमाल विक्री करता येत नाहीत. शेतमालाचे भाव वाढलेले नाहीत; पण खतांचे भाव दुप्पट वाढवले. देशात तूर, उडीद, मूग यांचे मुबलक उत्पादन असताना आयात केली जात आहे. पर्यायाने भाव कोसळणार असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद‌्ध्वस्त होणार आहेत याचा निषेध म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करून निषेध केला.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करू नये. राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. कोरोना व लॉकडाऊनचे नियम पाळत तालुकाध्यक्ष शरद शिंदे, शहराध्यक्ष दौलत धनगर, उप तालुकाध्यक्ष सुनील महाराज, शेतकरी शिवाजी गुंजाळ, शेतकरी अर्जुन घोरपडे आदी ५ व्यक्‍तींनी आंदोलनात सहभाग घेतला.

फोटो ओळी: २३ सिन्नर प्रहार

सिन्‍नर येथे थाळीनाद आंदोलनात सहभागी झालेले प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी.

===Photopath===

230521\23nsk_20_23052021_13.jpg

===Caption===

सिन्‍नर येथे थाळीनाद आंदोलनात सहभागी झालेले प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी.