शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:59 IST

सिन्नर : पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी गाव हरीत करण्याचा संकल्प केला आहे. आठवडाभरात २ हजार १०० झाडे लावण्यात येणार आहे.

गावचेच सुपुत्र व बलसाड (गुजरात) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र खताळे यांचीही त्यांना साथ देत १ हजार २०० झाडे गुजरातहून पाठवली. जागतिक पर्यावरणाच्या दिवशी बुधवारी गाव हरीत करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमास नाशिक डाक कार्यालयातील कर्मचारी व गावचे भूमिपूत्र बाळासाहेब कराड, ज्ञानेश्वर खताळे, सुनील सांगळे, संपत आंधळे, सदस्य किसन कराड, गोरख कराड, विठ्ठल मिस्तरी, सुखदेव कराड, रंगनाथ खताळे, विलास एरंडे, हंसराज आव्हाड, रामभाऊ कराड, नवनाथ चकोर, रामकिसन शिरसाठ, चंद्रकांत कराड, नवनाथ आंधळे, बाळासाहेब कराड यांनी सक्रियता सहभाग नोंदवून काही झाडांचे लगेचच रोपण करण्यात आले. वड, पिंपळ, औदुंबर, जांभुळ, पारिजातक, जास्वंदी, बकुळ, अशोका, कडुलिंब आदी झाडांची रोपे आणण्यात आली. गावाचे प्रवेशद्वार ते महादेव मंदिर, प्राथमिक शाळा ते जोगेश्वरी गड, सार्वजनिक तळ्याभोवताली झाडे लावण्यात येणार आहेत. गावाने एकित्रत येत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. गावातील युवक, माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व रामकृष्ण हरि मंडळ यांनी झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत