शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कळवण महाविद्यालयात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. पगार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात विविध जातीच्या ...

कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. पगार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात विविध जातीच्या वड, बेहडा, सुबाभूळ, मोह आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. पगार यांनी यावेळी सांगितले की, पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून जास्तीतजास्त वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मानव साक्षर जरी झाला, तरी त्याला खऱ्या अर्थाने पर्यावरणीय साक्षर होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने पर्यावरणदूत म्हणून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एम. पगार, प्रा. आर.बी. आहेर, डॉ. एन.बी. कोठावदे, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही.एम. पगार, प्रा. बी.सी. कच्छवा, डॉ. एम.डी. वाघ, प्रा. श्रीमती पूनम वाघेरे, श्रीमती एस.डी. जाधव, श्री. गोरख बागुल उपस्थित होते.