शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ताहाराबाद-शेवरे रस्त्याची दुरु स्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:01 IST

सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देलहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरल्याने ताहाराबाद - द्वारकाधीश कारखाना-मार्गे शेवरे, मांगीतुंगी, अंतापूर रस्ता व मांगीतुंगी फाटा ते पिंपळकोठे- दरेगाव नांदीन रस्ता तसेच साल्हेर - मुल्हेर आदिवासी पश्चिम भागातील रस्ते, पूल, फरशा, साइडपट्ट्या अतिवृष्टी पावसामुळे खराब झाल्याने लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन तातडीने सदर रस्त्यांची दुरुस्ती करून पक्के काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याचबरोबर ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, डोंगरावरील पाणी रस्त्यावरून खाली वाहत असल्याने शेती व शेतीपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ काम न केल्यास रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा जगन्नाथ साळवे, संजय नेरकर, बापू नेरकर, शुभम साळवे, मुन्ना गांगुर्डे, काळू नाईक, विठ्ठल नाईक, दिलीप माळी, बापू मोरे, लीलाबाई नाईक यांनी दिला आहे.

ताहाराबाद गटातील रस्त्यांची दुरु स्ती करण्याबाबत प्रयत्नशील असून, नाशिक जिल्हा परिषद माध्यमातून त्वरित कामे करण्यात येतील.- रेखा पवार, जिल्हा परिषद सदस्य, ताहाराबाद गट

टॅग्स :GovernmentसरकारTrafficवाहतूक कोंडी