शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ताहाराबाद-शेवरे रस्त्याची दुरु स्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:01 IST

सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देलहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरल्याने ताहाराबाद - द्वारकाधीश कारखाना-मार्गे शेवरे, मांगीतुंगी, अंतापूर रस्ता व मांगीतुंगी फाटा ते पिंपळकोठे- दरेगाव नांदीन रस्ता तसेच साल्हेर - मुल्हेर आदिवासी पश्चिम भागातील रस्ते, पूल, फरशा, साइडपट्ट्या अतिवृष्टी पावसामुळे खराब झाल्याने लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन तातडीने सदर रस्त्यांची दुरुस्ती करून पक्के काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याचबरोबर ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, डोंगरावरील पाणी रस्त्यावरून खाली वाहत असल्याने शेती व शेतीपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ काम न केल्यास रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा जगन्नाथ साळवे, संजय नेरकर, बापू नेरकर, शुभम साळवे, मुन्ना गांगुर्डे, काळू नाईक, विठ्ठल नाईक, दिलीप माळी, बापू मोरे, लीलाबाई नाईक यांनी दिला आहे.

ताहाराबाद गटातील रस्त्यांची दुरु स्ती करण्याबाबत प्रयत्नशील असून, नाशिक जिल्हा परिषद माध्यमातून त्वरित कामे करण्यात येतील.- रेखा पवार, जिल्हा परिषद सदस्य, ताहाराबाद गट

टॅग्स :GovernmentसरकारTrafficवाहतूक कोंडी